Browsed by
Month: July 2018

धर्म आणि लष्कर या दोन अनार्थिक कचाट्यात इम्रान खान

धर्म आणि लष्कर या दोन अनार्थिक कचाट्यात इम्रान खान

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीके इन्साफ पक्षाला पाकिस्तानातल्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळाल्या पण बहुमत मिळालं नाही. सध्या तुरुंगवासी असलेल्या नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीगला दोन नंबरच्या पण खान यांच्या पक्षाच्या जवळजवळ अर्ध्या जागा मिळाल्या. इम्रान खान इतर पक्षांची, बहुदा स्वतंत्र उमेदवारांची, मदत घेऊन पंतप्रधान होतील. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर १९९६ साली इम्रान खान यांनी पाकिस्तान तहरीके इन्साफ  हा पक्ष स्थापन केला. २००२ पासून ते लोकसभेत निवडून येत आहेत. मावळत्या लोकसभेत ते विरोधी पक्ष नेते होते. २०१३ साली झालेल्या…

Read More Read More

सेक्रेड गेम्स. दाहक वास्तवाचं प्रत्यकारक चित्रण

सेक्रेड गेम्स. दाहक वास्तवाचं प्रत्यकारक चित्रण

सेक्रेड गेम्स ही मुंबईतील गुन्हे जगावर आधारलेली मालिका  नेटफ्लिक्सवर रुजू झालीय. विक्रम चंद्र यांच्या २००६ साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर ती बेतलेली आहे. पहिल्या मालिकेचे आठ भाग प्रसारीत झाले आहेत. भारतात आणि परदेशात ही मालिका खूप पाहिली जातेय, चर्चेत आहे. जगभरच्या पेपरांनी या मालिकेची दखल घेतलीय. मुंबईत सेक्रेड गेम्सच्या  महाकाय जाहिरातीत सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दिकी या प्रमुख नटांची चित्रं दिसतात. माध्यमं या मालिकेनं भयचकित झाली आहेत. क्वचित ठिकाणी मालिकेवर टीका झालीय.  कथानकात आहे मुंबईतलं गुन्हे जगत आणि राजकारण. गुन्हेगार…

Read More Read More

एर्डोगान यांचं शीड आणि सुकाणू नसलेलं इस्लामी जहाज

एर्डोगान यांचं शीड आणि सुकाणू नसलेलं इस्लामी जहाज

  नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रिस्प टेयिप एर्दोगान तुर्कस्तानचे कार्यकारी अध्यक्ष झाले आहेत. २०१४ पासून दे अध्यक्ष होतेच, तरीही ते कार्यकारी अध्यक्ष कां झाले? अध्यक्षपद हे मानाचं पद असतं. त्या पदाला अधिकारी असतीलच असं नाही, पण मोट्ठा मान असतो. ब्रिटीश राणी, भारताचे राष्ट्रपती यांना अधिकार नाहीत पण देशाचा पहिला नागरीक, एक बहुमान असलेला माणूस म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. कार्यकारी अध्यक्ष म्हणजे नाना अधिकार असलेलं पद,  सर्वाधिक अधिकार असलेलं पद. भारताचा पंतप्रधान हा कार्यकारी अधिकारी असतो. दोन्ही भूमिका एकत्र असणं म्हणजे मान…

Read More Read More

वाढ खुंटलेली माणसं ३५ टक्के असतील तर अर्थव्यवस्था श्रीमंत कशी होणार?

वाढ खुंटलेली माणसं ३५ टक्के असतील तर अर्थव्यवस्था श्रीमंत कशी होणार?

महाराष्ट्रात सुमारे ३५ टक्के मुलं वाढ खुंटलेल्य  स्थितीत आहेत. एक दोन टक्के इकडे तिकडे. नक्की आणि ताजा आकडा मिळवणं कठीण. भारत आणि महाराष्ट्र श्रीमंत करून टाकण्याच्या गोष्टी केल्या जात असताना हा आकडा हादरवून टाकतो. वाढ खुंटलेली म्हणजे कशी? त्यांची शारिरीक आणि बौद्धिक वाढ   नैसर्गिक रीत्या व्हायला हवी तशी झालेली नसते, होत नसते. अशी मुलं रोगांना, संसर्गानं सहज रीत्या बळी पडतात. ही मुलं मेंदूची वाढमर्यादित असल्यानं कोणीही सामान्य माणूस करतो ती बौद्धिक कामं करू शकत नाहीत, योग्य त्या गतीनं आणि सहजतेनं…

Read More Read More