सेलफोवरून
मतदान.
मतदान.
मतदार यादीतल्या गोंधळामुळं यंदाच्या निवडणुकीत लाखो
मतदारांना मतदान करता आलं नाही. असं दिसतंय की मतदार यादी तयार करताना अनेक चुका त्या
यंत्रणेतल्या माणसांकडून झाल्या आहेत. त्याच बरोबर मतदारांनीही पुरेशी जागरूकता दाखवलेली नाही. यादी नव्यानं तयार
झाल्यावर ती वेबसाईटवर टाकण्यात आली होती, यादीच्या सीड्या राजकीय पक्षाना देण्यात
आल्या होत्या. फार कमी मतदारांनी यादीतल्या चुका दुरुस्त करण्याची तसदी घेतली.
तेव्हां मतदार नोंदणी यंत्रणेतले दोष दूर करून आणि मतदारांनी थोडीशी जागरूकता
दाखवून या बारीला झालेले घोटाळे भविष्यात टाळता येतील.
मतदारांना मतदान करता आलं नाही. असं दिसतंय की मतदार यादी तयार करताना अनेक चुका त्या
यंत्रणेतल्या माणसांकडून झाल्या आहेत. त्याच बरोबर मतदारांनीही पुरेशी जागरूकता दाखवलेली नाही. यादी नव्यानं तयार
झाल्यावर ती वेबसाईटवर टाकण्यात आली होती, यादीच्या सीड्या राजकीय पक्षाना देण्यात
आल्या होत्या. फार कमी मतदारांनी यादीतल्या चुका दुरुस्त करण्याची तसदी घेतली.
तेव्हां मतदार नोंदणी यंत्रणेतले दोष दूर करून आणि मतदारांनी थोडीशी जागरूकता
दाखवून या बारीला झालेले घोटाळे भविष्यात टाळता येतील.
तथापि उपलब्ध
तंत्रज्ञान वापरून एकूण निवडणुक अधिक वेगवान आणि कमी खर्चाची करणं शक्य आहे. यासाठी लागणारं अॅप कॉलेजातला मुलगाही तयार करू शकेल.
तंत्रज्ञान वापरून एकूण निवडणुक अधिक वेगवान आणि कमी खर्चाची करणं शक्य आहे. यासाठी लागणारं अॅप कॉलेजातला मुलगाही तयार करू शकेल.
सेलफोवरून
मतदान.
मतदान.
भारतात
आता जवळपास प्रत्येकाकडं सेल फोन आहे. खेड्यापाड्यातही. अशिक्षित आणि अतीशिक्षित
असे सर्वच लोक सर्रास सेल फोन वापरतात. सेलचा नंबर कायम असतो. हँडसेट हरवला तर नवा
घेता येतो पण फोन नंबर तोच रहातो. तर हा फोन त्या माणसाचा मतदानाचा फोन राहील,
त्या नावावर. कुठल्या तरी पत्त्यावर तो नोंदलेला असेल. त्या पत्त्यानुसार कुठल्या
तरी एका विशिष्ट मतदान केंद्रावर तो नोंदलेला असेल. उमेदवार पक्के झाल्यावर
नोंदल्या गेलेल्या मतदान केंद्रावरची उमेदवारांची, चिन्हांची यादी नागरिकाला
त्याच्या सेल फोनवर कळवली जाईल. मतदानाच्या दिवशी चोविस तासात कधीही मतदारानं
दिलेल्या नंबरवर आपल्या पसंतीचं बटण दाबलं की मतदान होईल. सद्याच्या मतदानात जसं
एकदा बटण दाबलं की ते लॉक होतं तसंच एकदाच मतदान नागरीक करू शकेल. जगात कुठंही
असला तरी तो मतदान करू शकेल. प्रश्न उरतो तो मतदार जिवंत असण्याचा आणि त्याचा
कायद्यानं सांगितलेल्या वेळचा पत्ता नोंदण्याचा.
ही प्रक्रिया आजच्यासारखीच असायला हरकत नाही.
आता जवळपास प्रत्येकाकडं सेल फोन आहे. खेड्यापाड्यातही. अशिक्षित आणि अतीशिक्षित
असे सर्वच लोक सर्रास सेल फोन वापरतात. सेलचा नंबर कायम असतो. हँडसेट हरवला तर नवा
घेता येतो पण फोन नंबर तोच रहातो. तर हा फोन त्या माणसाचा मतदानाचा फोन राहील,
त्या नावावर. कुठल्या तरी पत्त्यावर तो नोंदलेला असेल. त्या पत्त्यानुसार कुठल्या
तरी एका विशिष्ट मतदान केंद्रावर तो नोंदलेला असेल. उमेदवार पक्के झाल्यावर
नोंदल्या गेलेल्या मतदान केंद्रावरची उमेदवारांची, चिन्हांची यादी नागरिकाला
त्याच्या सेल फोनवर कळवली जाईल. मतदानाच्या दिवशी चोविस तासात कधीही मतदारानं
दिलेल्या नंबरवर आपल्या पसंतीचं बटण दाबलं की मतदान होईल. सद्याच्या मतदानात जसं
एकदा बटण दाबलं की ते लॉक होतं तसंच एकदाच मतदान नागरीक करू शकेल. जगात कुठंही
असला तरी तो मतदान करू शकेल. प्रश्न उरतो तो मतदार जिवंत असण्याचा आणि त्याचा
कायद्यानं सांगितलेल्या वेळचा पत्ता नोंदण्याचा.
ही प्रक्रिया आजच्यासारखीच असायला हरकत नाही.
आज
मुंबईत गॅस ग्राहकानं त्याचे दोन फोन नंबर अधिकृतरीत्या नोदलेले असतात. त्या
नंबरवरून गॅसवितरणाच्या केंद्रीय ठिकाणी फोन केला रे केला की आपोआप गॅसची नोंद
होते आणि नोद झाल्याचं कन्फरमेशन त्याला फोनवर दिलं जातं, नोंदणी क्रमांक दिला
जातो आणि केव्हापर्यंत गॅस येईल ते कळवलं जातं.
मुंबईत गॅस ग्राहकानं त्याचे दोन फोन नंबर अधिकृतरीत्या नोदलेले असतात. त्या
नंबरवरून गॅसवितरणाच्या केंद्रीय ठिकाणी फोन केला रे केला की आपोआप गॅसची नोंद
होते आणि नोद झाल्याचं कन्फरमेशन त्याला फोनवर दिलं जातं, नोंदणी क्रमांक दिला
जातो आणि केव्हापर्यंत गॅस येईल ते कळवलं जातं.
आताच्या
टेक्नॉलॉजीत हे काम अगदीच सोपं आहे आणि कायच्याकायच कमी खर्चाचं आहे. मतदान
घडवणं,मतं मोजणी इत्यादी गोष्टींवर फार माणसं, वेळ आणि पैसा खर्च होतो. तो सारा
वाचून निवडणुक फाटकन एकाच दिवशी पार पडेल, साऱ्या देशात.
टेक्नॉलॉजीत हे काम अगदीच सोपं आहे आणि कायच्याकायच कमी खर्चाचं आहे. मतदान
घडवणं,मतं मोजणी इत्यादी गोष्टींवर फार माणसं, वेळ आणि पैसा खर्च होतो. तो सारा
वाचून निवडणुक फाटकन एकाच दिवशी पार पडेल, साऱ्या देशात.